का नाकारली आशा पारेख यांनी दादा कोंडकेंची ऑफर?

Dada Kondke asha parekh

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु, या जोडीचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास नक्की कसा सुरू झाला याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर आशा पारेख यांनी दादा कोंडकेंनी चित्रपटात काम करण्यासाठी दिलेली ऑफर का नाकारली हे ही आज आपण जाणून घेऊया. तर ही गोष्ट आहे सोंगाड्या चित्रपटातील … Read more

राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर AC रिपेअर करायला गेले इरफान खान

Rajesh Khanna Irfaan

राजेश खन्ना उर्फ काका हे 20 व्या शतकातील सुपस्टार तर इरफान खान हे 21व्या शतकातले सुपरस्टार. बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना आणि इरफान खान आज भले ही या जगात नसले तरीही त्यांच्या अभिनयामुळे ते आजही अजरामर आहेत. राजेश खन्ना आणि इरफान खान हे दोघेही बॉलीवूड मधले एक प्रसिद्ध कलाकार आहेत अभिनयाच्या बाबतीत त्यांचा कोणीही हात पकडू … Read more

कोहिनूर हिऱ्याचा रहस्यमयी रक्तरंजित इतिहास..

जगातल्या सर्वात मौल्यवान हिऱ्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. हिरा आणि मौल्यवान म्हटलं तर सर्वात आधी मनात विचार येतो तो कोहिनूरचा. कारण जगतल्या सर्वांत श्रीमंतांपैकी कोणीही खरेदी करु शकणार नाही इतका मौल्यवान हिरा म्हणजे कोहिनूर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या लंडनच्या संग्रहालयात असलेला कोहिनूर भारताकडे सुपूर्द करा अशी मागणी अनेकदा करण्यात आली … Read more

भगत सिंग च्या मातोश्रीला जेव्हा भेटले सुपरस्टार भारत कुमार..

Bhagat Singh Mother and Bharat Kumar

एखादा कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेमुळे प्रसिद्ध होतो. पुढे लोक त्याला त्याच नावाने ओळखायला लागतात. असेच काहीसे बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार मनोज कुमार यांच्या बाबतीत झाले आहे. मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपट केल्यामुळे पुढे लोक त्यांना भारत कुमार या नावाने ओळखू लागले. मनोज कुमार यांनी अवघ्या 20 वर्षाच्या वयात सन 1957 मध्ये … Read more

TVF Aspirants Series मधीली ५ पात्र आणि त्यांच वेगळेपण..

TVF Aspirants

सध्या Tvf ची वेब सिरीज aspirants सर्वत्र बरीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर या मालिकेचे फॅन क्लब सुरु होत आहेत. मिम्स पेज तयार करण्यात आले आहेत. चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. कारण यातल्या प्रत्येक पात्राशी लोक तुलना करत आपल्याला जोडून पाहत आहेत. ही सिरीज घरातल्यांपासून दूर राहून यूपीएससीचा अभ्यास करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या … Read more

पिंजरा चित्रपटातल्या काही रंजक गोष्टी..

पिंजरा.. मराठी सिनेविश्वातलं सुवर्णपान. 31 मार्च 1972 हाच तो दिवस ज्या दिवशी पिंजरा प्रदर्शित झाला आणि रुपेरी पडद्याला चारचाँद लागले. या चित्रपटातील सर्व गाणी आणि संवादांच गारुड रसिक प्रेक्षकांच्या मनावर अद्याप आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, संध्या, वत्सला देशमुख यांसारख्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय पडद्यावर अगदी जिवंत वाटतो. चित्रपटाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता चित्रपती व्ही. … Read more

रुपया मानधनात काम करायला तयार झाला ‘लक्ष्या’

मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे.म्हणजे तुमचा आमचा आवडता ‘लक्ष्या’.कमी काळात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सर्वांनाच सुपरिचित आहे.  चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी लक्ष्याने रंगभुमीवर आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नाव कमावले होते. लक्ष्याला पहिल्यांदा पाहताच त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि उत्कृष्ठ अभिनयामुळे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे प्रभावित झाले … Read more

कोहिनूर हिरा आणि त्यासंदर्भातल्या दंतकथा..

जगभरात रत्नांमध्ये मौल्यवान रत्न असलेला कोहिनूर हिरा हा जगातल्या गर्भ श्रीमंत व्यक्तीला ही खरेदी करणे शक्य नाही. कारण, हा हिरा आजपर्यंत पैशांच्या नाहीतर सत्तेच्या बळावर हस्तगत केला गेलाय. कोहिनूरचा इतिहास पहायला गेलं तर तो फारच रंजक आहे. आज आपण थोडक्यात जाणून घेतोय कोहिनूर बद्दल… कोहिनूर हे जगातले प्रसिद्ध रत्न आहे. या हिऱ्याच वजन 105.6 कॅरेटचा … Read more

कधी विचार केलाय का रेल्वे रुळांना गंज का नाही लागत?

आपल्या घरात असलेल्या काही लोखंडी किंवा इतर धातुंपासून तयार केलेल्या वस्तू काही दिवस उघड्यावर राहिल्या किंवा त्यांचा पाण्याशी संपर्क आला तर काही काळात त्यांना गंज लागतो. मात्र, देशभरात अनेक ठिकाणी पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यात उघड्यावर असलेल्या रेल्वे रुळांना का बरं लागत नाही गंज आणि लागलाच तर त्याचे पुढे काय होते.. असा विचार तुम्ही कधी केला आहे … Read more

कसा निर्माण झाला बॉलीवूडमध्ये शिवसेनेचा दरारा? बाळासाहेबांनी असे काय केले..

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध क्षेत्रातील लोक सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. समाजसेवक, खेळाडू, कलाकार देखील राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आपली प्रतिष्ठा आजमावत असतात. त्यामुळे कलाक्षेत्राचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय आहे. मात्र, गतवर्षी अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. एकेकाळी शिवसेनेची बॉलीवुडवर असलेली वचप आता संपुष्ठात आलीये का ? असा सवाल उपस्थित झाला. अभिनेता … Read more