आफ्रिकेत आढळला जगातला तिसरा सर्वात मोठा हिरा..

आफ्रिकेत आढळला जगातला तिसरा सर्वात मोठा हिरा

आफ्रिकेत जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. डायमंड कंपनीने देशाचे राष्ट्रपती Mokgweetsi Masisi यांना हा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा भेट म्हणून दिला आहे. आफ्रिकेच्या बोत्सवानमधील खाणीमध्ये जगातील तिसरा मोठा हिरा सापडला आहे. तो 1,098 कॅरेटचा आहे. देबस्वाना डायमंड कंपनीने हा हिरा भेट म्हणून राष्ट्रपती Mokgweetsi Masisi यांना भेट म्हणून दिला आहे. गेल्या 50 … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांची जयंती 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून साजरी केली जाते. स्वतंत्र भारत घडविण्यात त्यांचे  अमूल्य योगदान आहे. भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांच्याशी संबंधित अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून बाबासाहेबांबद्दल काही रोचक … Read more

औरंगजेबाच्या कैदेतून कसे सुटले छत्रपती शिवाजी महाराज?

औरंगजेबाच्या कैदेतून कसे सुटले छत्रपती शिवाजी महाराज

दक्षिणेत मिर्झाराजे जयसिंग यांनी विढा उचलला होता की कसेही करून ते शिवाजी महाराज यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे घेऊन येतील. परंतु हे सत्यात उतरणे तितके सोपे नव्हते. शिवाजी महाराजांनी काही दिवस आधी मुगल राजांना भेटणे त्यांना महत्त्वाचे वाटत नसल्याचे म्हटले होते. यामागे काही महत्त्वाची कारणे देखील होती. कारण शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या शब्दावर विश्वास नव्हता. शिवाजी … Read more

नवी दिल्ली भारताची राजधानी कशी बनली?

नवी दिल्ली

भारताची राजधानी नवी दिल्ली ऐतिहासिक राजधानी आहे. पण नवी दिल्लीला भारताची राजधानी म्हणून कधी घोषित करण्यात आले? नवी दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नवी दिल्ली कधी आणि कशी भारताची राजधानी बनली? 13 फेब्रुवारी 1931 रोजी दिल्लीला अधिकृतपणे राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.  भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा … Read more

सदाशिवराव भाऊंची कारकीर्द कशी होती?

सदाशिवराव

पेशवे घराण्यातील सदाशिवराव भाऊ हे व्यक्तिमत्व अवघ्या महाराष्ट्रालाच काय देशाला परिचित आहे.  अत्यंत धाडसी आणि कर्तुत्ववान पुरुष म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि इतिहासाशी संबंध असलेल्या अनेकांना सदाशिवराव भाऊंच्या कारकीर्दीविषयी चांगलीच माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन टेलिव्हिजनवर आलेल्या स्वामिनी मालिकेमुळे पेशव्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिक्षेपात आला. त्यानंतर अनेक चित्रपट देखील काढले गेले पण आम्ही … Read more

ऑपरेशन ब्लू स्टारच्या यशामागे होता एका मराठी माणसाचा हात..

अरुण कुमार वैद्य

अलीकडेच सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानवादी तत्वे घुसलेली आहेत असे म्हटले गेले.  या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला ऑपरेशन ब्लू स्टार ची आठवण करून देत आहोत. भारतातून खलिस्तानवादी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या विशेष व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेलेले नाव म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य. गेल्या काही … Read more

इंदिरा गांधींना ‘Sweety’ म्हणणारा कॅप्टन..

फील्ड मार्शल माणेकशाॅ

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ म्हणजेच फील्ड मार्शल माणेकशाॅ यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताचे नेतृत्व केले होते. ज्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली.  भारदस्त मिश्या असणाऱ्या भारताच्या पहिल्या फिल्ड मार्शल एसएचएफजे माणेकशाॅ यांच्याविषयी तुम्ही  ऐकले असेल . प्रत्येक प्रश्नांची हजरजबाबीपणे उत्तरे देणाऱ्या माणेकशाॅ यांच्या नसानसात लष्करी गुण होते.  … Read more

कामगारांच्या नेत्याने जेव्हा इंदिरा गांधी यांच्या सरकारला हादरवले

datta samant and George fernandes

जगभरातील कामगार 1 मे कामगार दिन म्हणून साजरा करतात. 4 मे 1886 रोजी कामगार शिकागो येथे आठ तास काम करण्याची मागणी करत होते. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या. यात अनेक कामगार ठार झाले. यानंतर 1 मे रोजी शिकागोमधील शहीद कामगारांच्या स्मरणार्थ कामगार दिन साजरा करण्यास सुरवात झाली. हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 … Read more

बाईक बंद केल्यावर टिक टिक आवाज का येतो?

बाईक बंद केल्यावर टिक टिक आवाज का येतो..? जर तुम्ही बाईक वापरली असेल तर तुम्हाला हा  अनुभव नक्कीच आला असेल. थोडावेळ बाईक चालवल्यानंतर आपण ती स्टँडवर ठेवता तेव्हादेखील तिच्या इंजिनमधून टिक टिक आवाज येत राहतो. तर  आवाज  नक्की का येतो?  हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चावी काढून टाकल्यानंतरही इंजिन चालू राहते काय? किंवा इंजिनमध्ये काही … Read more

सांधेदुखी ने त्रस्त आहात का? मग ही 5 फळे खाऊन पहा..

fruits

सांधेदुखी च्या रुग्णांना सांध्यामध्ये वेदना आणि सूज नेहमीच असते.  त्यांच्यासाठी वेदना प्रचंड त्रासदायक असतात. बऱ्याच रुग्णांमध्ये हा त्रास वयोमानानुसार देखील वाढतो. अशा परिस्थितीत त्यांनी योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे असते. जर  संधिवाताने तुम्ही त्रस्त असाल तर आहारात बदल करून आहाराच्या माध्यमातून आजारावर उपचार करता येऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रूग्णांनी या 5 फळांचा आहारात समावेश करणे … Read more